गृह मंत्रालय

कारगिल विजय दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 26 JUL 2021 5:42PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारगिल विजय दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.कारगिल युद्धात सहभागी झालेल्या सर्व शूर जवानांचे स्मरण करून शहा यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे की, तुम्हां सर्व जवानांचे अदम्य साहस, शौर्य आणि त्यागामुळेच कारगिलसारख्या दुर्गम आणि आव्हानात्मक उंचीवरील ठिकाणी पुन्हा आपला तिरंगा डौलाने फडकावणे शक्य झाले. देशाचे अखंडत्व कायम राखण्यासाठी तुम्ही केलेल्या समर्पणाला हा कृतज्ञ देश प्रणाम करत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

कारगिल विजय दिवस पर इस युद्ध के सभी वीर सेनानियों का स्मरण करता हूँ। आपके अदम्य साहस, वीरता और बलिदान से ही कारगिल की दुर्गम पहाड़ियों पर तिरंगा पुनः गर्व से लहराया। देश की अखंडता को अक्षुण्ण रखने के आपके समर्पण को कृतज्ञ राष्ट्र नमन करता है।

कारगिल विजय दिवस की शुभकामनाएँ। pic.twitter.com/HTAtHcA80U

— Amit Shah (@AmitShah) July 26, 2021

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739140) Visitor Counter : 203